Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
क्राईमशिर्डी

शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर

शिर्डी/ शिर्डी शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरात अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने व विना लायसन विना कागदपत्र दुचाकी व चारचाकी तीन चाकी रिक्षा या वाहनावर निमगाव कोराळे शिवारात नगर मनमाड रोडवर सकाळ पासूनच मोठा पोलीस फौजफाटा घेऊन कारवाई सुरू करण्यात आली होती

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यात अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली या कारवाईची भनक लागताच अनेक वाहने रस्त्यावरून बेपत्ता झाली या कारवाईत सहाय्यक फौजदार रिजवान शेख मनोज सनानसे प्रसाद इंगळे साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी व होमगार्ड यांची मदत घेऊ कारवाई करण्यात आली

अशाच प्रकारची कारवाई या पुढील काळात देखील सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर म्हणाले की अवैध प्रवासी वाहतुकीसाठी नेहमीच वाहतूक शाखेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या जात आहेत मात्र अनेक दुचाकी धारकांकडे कागदपत्र नसणे दुचाकी वर नंबर न टाकणे विना लायसन इन्शुरन्स अपूर्ण

अशा अनेक बाबीकडे दुचाकी धारक गंभीरपणे बघत नसल्याने अनावधानाने अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अडचणी उभ्या राहतात त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याची त्यांनी स्पष्ट केली वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे आपल्या जवळ बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button