Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

ऊस वाहतूक वाहन ठरतात यमदूत…….

सावळीविहीर प्रतिनिधी/ – शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते शिर्डी लगत सावळीविहीर गाव आहे या मार्गाने मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत येतात गावातुन नगर मनमाड रस्ता आहे लगत शिर्डी सिन्नर रस्ता आहे हाकेच्या अंतरावर समृद्धी महामार्ग आहे हा परिसरात नेहमी गजबजलेला असतो ऊस कारखाना सुरू होताच दरवर्षी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, बैलगाडी, ऊस वाहतूक करतात हे वाहन चालक बेजबाबदारपणे रात्रीच्या वेळेस चालताना लाल रेडियम लावताना दिसत नाही तसेच ऊस वाहतूक वाहनांवर लाल रेडियम कपडा लावत नाही शिवाय या वाहनाला लाईट नसतात कधी एकच बंल्प चालू असतो

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तर हातात बॅटरी घेऊन वाहन चालवताना दिसतात तसेच व्यसनाच्या अजगरी विळख्यात अल्पवयीन चालक भरदार वेगाने वाहन चालवतात यामुळे अपघात होतात अंधारात अंदाज न आल्याने अपघात होतात या रस्त्यावर काहींना अपंगत्व आलेले आहे तर काहींनी जीव गमावला आहे

kamlakar

अनेकांना हे ऊस वाहतूक वाहन यमदूत ठरतात या वाहन चालकावर कारवाई होण्याची गरज आहे साखर कारखान्याचे योगदान महत्त्वाचे आहे या वाहनधारकांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन करणे आवश्यक आहे यामुळे अपघात होणार नाही दरवर्षी साईभक्तासह पंचक्रोशीतुन येणाऱ्या माणसांचा या ठिकाणी अपघात होतात याला जबाबदार केवळ ऊस वाहतूक वाहन आहे तसेच वाहतूक प्रमाणापेक्षा जास्त असते रस्त्यावर ट्रॅक्टर अपघात होतात या वाहनांवर दंडात्मक कारवाई होण्याची गरज असुन वाहनचालकांना शिक्षा होणे काळाची गरज आहे यामुळे रस्त्यावर सुरक्षित आहे असे सामान्य माणसाला वाटेल या वाहनांवर कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button