Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
अ.नगरशिर्डी

न्यायालयाने साई मंदिरातील हारफूल वर बंदी उठवल्याने आनंदाचे वातावरण

हायकोर्टाने साई मंदिरावरील हार प्रसाद फुले बंदी वरचा निर्णय उठवल्यामुळे आभार कोरोना काळानंतर साईबाबा संस्थांने फुलहार व प्रसादावर बंदी आणली होती अनेक शेतकऱ्यांचे व अनेक गोर गरीब लोकांचे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले होते त्या संदर्भात , प्रहार , शिर्डी शहराध्यक्ष , अ

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मोल बानाईत , सामाजिक कार्यकर्ते ,श्री दिगंबर कोते, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौघुले, माजी नगरसेवक सुरेश आरणे, आरपीआय शहराध्यक्ष नाना त्रीभोन, महेश बोऱ्हाडे, किरण माळी, प्रसाद सुरंजे, सुनील आराने,चंद्रकांत पवार, सुयोग सावकारे ,अशा अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ शेतकरी मिळून साईबाबा संस्थान च्या विरोधात आंदोलन केले होते आणि आमच्या 11 जणांवर 553 ,

सारखा फौजदारी गुन्हा साईबाबा संस्थानच्या माध्यमातून शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता ,,,साई मंदिरावरील हार, प्रसाद फुले,बंदी उठवण्याचा निर्णय हायकोर्टाने घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो ,
पण आतापर्यंत ह्या लढ्यात जे जे होते , राजेंद्र पिपाडा यांच्या वतीने हायकोर्ट मध्ये पिटीशन दाखल करण्यात आली होती.,

व ना,राधाकृष्ण विखे यांनी देखील खूप प्रयत्न केले होते आम्ही सर्वांनी आंदोलन केले होते आमच्या सर्वांच्या माध्यमातून हा लढा यशस्वी झाला आणि आज शेतकऱ्यांना आणि गोरगरिबांना न्याय मिळाला मी माझ्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो अमोल राजेंद्र बानाईत (प्रहार जनशक्ती पक्ष ) शिर्डी शहराध्यक्ष,

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button