Letest News
साईभक्तांच्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या कबाडींकडे मंदिर सुरक्षा-‘अपयशाला बक्षीस की भाविकांच्या ... शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू? तातडीच्या कारवाईची नाग... जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही 'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत
अ.नगरशिर्डी

शिर्डीतील ग्रामदैवते यांच्याबरोबरच हाजी अब्दुल बाबा यांची झोपडीहि  ग्रामस्थांकडे किंवा संस्थानं कडे वर्ग करण्यात यावीत

शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी सर्व मंदिरे यांच्याबरोबरच हाजी अब्दुल बाबांची झोपडी  ग्रामस्थांकडे किंवा श्री साईबाबा संस्थान कडे वर्ग करण्यात यावेत अशी मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान शिर्डीचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामसभा संपन्न झाली. त्यामध्ये शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी श्री गणपती मंदिर, श्री शनि महाराज मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री हनुमान मंदिर आदी मंदिरे साई संस्थान कडे सध्या देखभालीसाठी असून ती पुरवत साई संस्थानाने ग्रामस्थांकडे वर्ग करावीत.

असा ठराव होऊन साई संस्थान कडे ग्रामस्थांच्या वतीने तशी मागणी करण्यात आली आहे. मात्र शिर्डीत हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी असून त्यांची देखभाल खाजगी व्यक्ती करून तेथे मिळणारा देणगीरुपी निधी स्वतःसाठी वापरतात. त्यामुळे शिर्डी शहरातील  हि हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी  ग्रामस्थांकडे किंवा श्री साईबाबा संस्थानकडे वर्ग करण्यात यावीत.

अशी समीर वीर यांची मागणी असून त्यासाठी राहाता तालुक्याचे आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे यांनी  विशेष लक्ष घालावे .अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री, व विधी आणि न्याय मंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button