Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
Blog

जरांगेंचे आवाहन

सांगली- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सांगलीमध्ये सभा झाली. यावेळी मराठा समूदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, ‘आता आराम करुन चालणार नाही. नाहीतर आपल्या लेकरांचं वाटोळं होईल. आपल्या लेकरांना भविष्यात त्रास होईल असं आपल्याला काही करायचं नाही.’ जरांगेंच्या सभेवेळे प्रचंड घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

मराठा समाज कधी शहाणा होणार. सर्वांची पोरं ऊस तोडायला गेल्यावर शहाणा होणार का? आता गाफील राहून चालणार नाही. सगळ्यांनी चारी बाजूंनी मराठ्याला घेरलं आहे. हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागले. गेल्या ७० वर्षांपासून असलेला वेढा आपल्याला फोडावा लागेल. ज्या मराठा बांधवांना आरक्षण आहे, त्यांनीही एकत्र घेण्याची येण्याची गरज आहे, असं जरांगे म्हणाले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button