Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे. जरांगे यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचं. आपल्या लेकराच्या बाजूने असेल त्याच्या बाजूने 100 टक्के मतदान करावे. मतदान करताना आपल्या लेकाचा आणि लेकीला विचारून मतदान करावं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

पुढे जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्याला सोडू नका. आपल मत विजयाच्या बाजूने पडल पाहिजे. कोणी माझ्याबाजूला फोटो काढला याचा अर्थ मी कोणाला पाठिंबा दिला असा त्याचा अर्थ होत नाही.

कोणी संभ्रम निर्माण करेल मी कुठेही टीम पाठवली नाही. कुठेही मेसेज पाठवला नाही. मराठा समाजाने संभ्रम करून घेऊ नका तुम्हीच मालक आहेत. आपला कोणालाही पाठिंबा नाही मालक मराठा समाजाला ठेवलं, असेही जरांगे यांनी म्हटले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button