अ.नगर
-
साईबाबा हॉस्पिटल मध्ये रुग्णाचे हरवलेले पैशे सुरक्षा रक्षकास सापडले सुरक्षा रक्षकाने प्रामाणिक पानाने केले रुग्णास परत दिले
आज रोजी श्री साईबाबा हॉस्पिटल येथे पेशंट नामे शांतवन सिताराम मोहन यांचा मुलगा सिद्धांत शांतवन मोहन राहणार टिळक नगर, श्रीरामपूर…
Read More » -
ना.महाजन यांनी श्रीरामपूर जिल्हा करण्याची जबाबदारी घेतली
मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीरामपूर जिल्हा करण्याची जबाबदारी घेतली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडणार असल्याचे जाहीर केले. भाजप ओबीसी…
Read More » -
निरीक्षण गृह व बालगृहातील मुला मुलींनी बनवलेल्या राख्यांचे व वस्तूंचे प्रदर्शन जिल्हा न्यायालयात संपन्न
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कॅटलिस्ट फॉर सोशल ॲक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील…
Read More » -
संगमनेर येथील नूतन जोडप्याचे पुणे येथे गळफास लावून आत्महत्या
जोडप्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. ११) घडली. वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी मृत पती-पत्नीची…
Read More » -
दोन विविध घटनात दोघांचे निधन
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील रहिवासी तरुण विजय गंगाधर आल्हाट (वय-23)यांचे छातीत दुखू लागल्याने त्यांना शिर्डी येथील श्री साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ…
Read More » -
दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक,एक ठार अज्ञात वाहनाचा चालक मात्र फरार
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत डाऊच -चांदेकसारे शिव रस्त्याजवळ काल रात्री 8.30 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने हिरो होंडा एस.एस.या दुचाकीस (क्रं.एम.एच.15…
Read More » -
आरक्षणासाठी जरांगेंचे आवाहन
मराठा समाजाने निवडणूक लढायची की उमेदवारांना पाडायचे, याबाबत निर्णय घेणार आहे. तोपर्यंत कुणबी ही मराठा समाजाची पोटजात म्हणून जाहीर करण्यासह…
Read More » -
अमोल कोल्हे, जयंत पाटील थोडक्यात बचावले
शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे…
Read More » -
आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू
अहमदनगर दि. 8 ऑगस्ट:- गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सायंकालीन प्रसारण 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे.…
Read More » -
घरोघरी तिरंगा अभियान यशस्वीरीत्या राबवा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर दि. 7 ऑगस्ट (जिमाका) :- केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा) अभियान सुरु केले असुन…
Read More »