Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
राजकीयशिर्डी

शिर्डीची कन्या भाग्यश्री जोगंस (गुरव) जालना महानगरपालिकेच्या नगरसेविका

शिर्डी | प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिर्डी शहराची कन्या भाग्यश्री सुजीत जोगंस (गुरव) यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत नगरसेविका म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या दणदणीत यशामुळे शिर्डी शहरात तसेच गुरव समाजात समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भाग्यश्री जोगंस (गुरव) यांनी भाजपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवलेल्या विविध विकासकामांमुळे मतदारांचा विश्वास संपादन केला असून, जनतेने त्यांना महानगरपालिकेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.
त्या शिर्डी साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत उर्फ नाना गुरव यांच्या पुतणी असून, स्वर्गीय दीपक गुरव यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या राजकीय यशामागे कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि कार्यकुशलतेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.


विजयानंतर प्रतिक्रिया देताना नगरसेविका भाग्यश्री जोगंस (गुरव) म्हणाल्या की,
“साईबाबांचा आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम यामुळेच हा विजय मिळू शकला. तसेच आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठबळामुळे मला ही संधी मिळाली. जालना शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.”

त्यांच्या या विजयाबद्दल शिर्डी व जालना परिसरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button