Letest News
चेंबूर के साईभक्त प्रताप गंगवानी और शिर्डीके सुपुत्र राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी इनके श्रमसे स... ह.भ.प. संगीताताई पवार यांची हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचं स्पष्ट चार संशयित आरोपींना अटक चेंबूर येथील प्रकाश गंगवाणी व शिर्डी येथील राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी यांच्या प्रयत्नाने श्री... निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खा... शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही  आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोरीचे घाण पाणी सोडल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल  साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान
अ.नगरराजकीय

विखे कुटुंबाचे राजकारण हे संपत आलेले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी राहाता तालुक्यातील अनेक गावातील मतदारांच्या गाठीभेठी घेत आहेत. या वेळी तालुक्यातील अनेक नागरिकांनी सुजय विखे यांच्याकडून बेताल वक्तव्य केले जात असून त्या काहीच तथ्य नसते. परंतु त्यामुळे वातावरण तणावग्रस्त होत असल्याच्या बाबी अनेकांनी घोगरे यांच्या निदर्शात आणून दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

kamlakar

घोगरे म्हणाल्या, निवडणुका या आपण केलेल्या पाच वर्षांच्या कामावर तसेच येणार्या काळात काय कामे करणार आहे, या मुद्दांवर होत असतात. परंतु संगमनेर व राहाता तालुक्यातील सभांमध्ये माजी खासदार सुजय विखे हे बेताल वक्तव्य करीत आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याने तरुणांसह कार्यकर्त्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. त्यांनी बेताल वक्तव्य करणे थांबवावे, अन्यथा आम्ही त्यांना जशाच तसे भाषणातून उत्तरे देऊ, असा इशारा घोगरे यांनी दिला आहे.

घोगरे म्हणाल्या की, विखे कुटुंबावर आम्हाला बोलण्याची इच्छाही नाही. पण सुजय विखे यांच्या बेताल वक्तव्यामुळे आम्हाला बोलण्याची वेळ आली आहे. विखे कुटुंबाचे राजकारण हे आता संपत आलेले असून ते संपविण्यासाठी सुजय विखे असल्यानंतर दुसरी कोणाची गरज नाही. सुजय विखेच विखे घराण्याचे राजकारण बेताल वक्तव्याने संविणार आहे. हे सांगण्याची कोणा भविषगाराची गरज नाही, असे घोगरे म्हणाल्या.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button