Letest News
काय वर्णवावे साईभक्तांची भक्ती! २३ लाखांचा सुवर्ण-हिरे जडीत हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती; डॉ. सुजय विखे यांचा जयश्रीताई व विष्णूपंत थोरात यांच्या हस्ते शिर... शिर्डीचे भूमिपुत्र कमलाकर कोते यांनी योगगुरू बाबा रामदेव यांची घेतली सदिच्छा भेट shirdinews#शिर्डीत मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा-70 डॉक्टरांचा उत्साही सहभा... shirdinews# शिर्डीत रामनवमी उत्सवाच्या लोगोचे अनावरण संजय आप्पा शिंदे पाटील यांना मानाचा सत्कार कोपरगाव तालुका पोलीस ठाणे इमारत व 64 कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण #मराठीबातम्या वाढदिवसानिमित्त चक्क ४६ लाखांचे सोने साईचरणी अर्पण३०९ ग्रॅम वजनाचे ६ सुवर्ण ‘ॐ’ अक्षर ... शिर्डीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला-माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा रस्त्याकडेला उभ्या महिलेवर डोळा-पिंपळवाडी–रुई मार्गावर संतापजनक प्रकार दोन हजारांचे आमिष दाखवत विवाह...
Blog

खड्ड्यांचा सुकाळ – नेत्यांचा दुष्काळ! अनेक बळी गेले तरी जागे होत का नाही नेते?” अपघातानंतरचा तमाशा – चौकशा-भेटी-फोटो आणि मिरवणूक

कोपरगाव तालुक्यात पावसाआधीच रस्त्यांची अवस्था बिकट होती. पावसाने त्यावर “बरकत” आणली.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र थांबत नाही, पण नेते मात्र सोशल मीडियावर निधी मोजण्यात आणि स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहेत.
जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा खरा नेता दुर्मिळ झाल्याने लोक त्रस्त आहेत.

sai nirman
जाहिरात

⚖️ “अनेक बळी गेले तरी जागे होत का नाही नेते?”

अपघातानंतरचा तमाशा – चौकशा, भेटी, फोटो आणि मिरवणूक

DN SPORTS

युवकांचे जीव खड्ड्यांमध्ये जात आहेत, पण रस्ते मात्र जसाचे तसंच.
सावळीविहिर, टाकळी, येवला नाका – प्रत्येक ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांनंतर नेते आणि अधिकारी फक्त फोटोसाठी सक्रिय!
जनतेचा सवाल – “बळी गेल्यावरच का जाग येते?”


🚧 निधी, घोषणा आणि भ्रष्टाचाराचं राजकारण

एडीबीच्या 189 कोटींना नकार – आता त्याच निधीचा पाठपुरावा सुरू!

उत्तर नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी असूनही अंमलबजावणीचा फोल तमाशा सुरू आहे.
पुणतांबा फाटा ते वडगाव पान, कोपरगाव बेट, जुना नागपूर महामार्ग – सगळीकडे रस्त्यांचा चेंगराचेंगरीचा खेळ.
जनतेला फक्त आश्वासनं, काम शून्य!


🕉️ शिर्डीचा रस्ता विसरलेले लोकप्रतिनिधी

kamlakar

भक्तांना त्रास, पण ‘पालखी मार्ग’ वळवण्यात मात्र तत्पर!

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद झाली, पण शिर्डीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गासाठी “एक आणा” नाही.
लोकप्रतिनिधी मौनीबाबा बनले, तर नेते आपल्या संस्थानच्या प्रचारात व्यस्त!
जनतेचा संदेश स्पष्ट — “रस्ते नाहीत, मतेही नाहीत!”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button