Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईम

बी व्ही जी कंपनीचा घोटाळा आला समोर ऍम्ब्युलेंस काँट्रॅक्ट  केला रद्द

राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. १०८ या सरकारी अॅम्ब्युलन्स सेवा देणारी कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती त्यानंतर इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे, कंत्राटदार BVG या कंपनीवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. आता १०८ या क्रमांकाअंतर्गत आरोग्य विभाग स्वतः अॅम्ब्युलन्स सेवा देणार आहे. राज्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी सस्कारद्वरि १०८ अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती. याचे कंत्राट सरकारने BVG कंपनीला दिले होते. पण या कंपनीने घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले होते, आता सरकारने या कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. आता सरकार स्वतः १०८ क्रमांका अंतर्गत अॅम्ब्युलन्स सेवा देणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button