Letest News
अबब! साई संस्थान हादरले — संस्थानमधील ४७ कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या झोडीत हात घातला”“शेवटी साईबाबांच... पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ...
क्राईमशिर्डी

शिर्डी हत्याकांड प्रकरणी डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्याकडुन मृतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट!

शिर्डी (प्रतिनिधी) वेगवेगळे ड्रग्स तसेच व्यसनाधीनतेचे साहित्य पुरवुन तरुणांची व्यसनाधीन पिढी बनविण्याचे व गुन्हेगार बनविण्याचे काम चालु असुन त्यामुळे हे व्यसनाचे साहीत्य पुरविणारे व विकणारे यांच्यावर कारवाई व्हावी .यासाठी आपण मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार आहोत अशी भावना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली. यावेळी दिलीपराव वाघमारे,निखील पिपाडा आदी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी येथे संस्थानच्या कामगारांचे खुन झाले या प्रसंगी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी संस्थान कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले व याप्रकरणाचा पाठपुरावा करुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शिर्डी सध्या व्यसन करुन गुन्हेगारी कऱण्याचे प्रमाण वाढले असुन असे प्रकार रोखण्याची गरज आहे. या गुन्हेगारी मुळे सामान्य लोकांचे बळी जात आहे. शिर्डीतील कामगारांचे खुन हि घटना अत्यंत संतापजनक आहे. शिर्डीत गुन्हेगारांच्या टोळ्या वाढवल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.


शिर्डीत येणारे साईभक्तही सुरक्षित नाहीत. चैन स्नॅकींग ,पाकीटमारी या गोष्टीही थांबविणे गरजेचे आहे. आजची घटना अतिषय दुर्दैवी आहे संस्थानमध्ये काम करणा-या कामगारांचे वेळापत्रकही बदलणे गरजेचे असुन रात्री काम करीत असलेल्या कामगारांना सकाळी 7 वाजे पर्यंतची वेळ ठेवुन पुढील शिफ्ट त्यानंतर सुरु केली पाहिजे. यासाठीही आपण लक्ष घालणार आहोत. असे यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा म्हणाले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button