Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरराजकीय

आरक्षणाच्या बाबतीत या सरकारला साईबाबानी सुबुध्दी देवो मनोज जरागे यांचे साईबाबाना साकडे

शिर्डी प्रतिनिधी/ सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले त्याचा साईबाबा संस्थान तर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तत्पूर्वी काल मनोज जरांगे पाटील यांचे रात्री अहिल्यानगर येथून शिर्डीला आगमन होताच साईंच्या नगरीत त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतष बाजी, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या व मनोज जरांगे पाटील यांची कारमधून भव्य अशी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली हजारो कार्यकर्ते सामील झाले होते.शिर्डी करांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षण मिळावे व ते जाहीर करावे यासाठी साईबाबानी त्यांना सुबुद्धी द्यावी असे साकडे साईबाबाना घातल्याचे सांगितले
साईबाबानी श्रध्दा सबुरीचा मत्र दिला आहे असे असले तरी एक वर्ष झाले अजुनही सरकार निर्णय घेत नाही महाराष्ट्रातील शेतकरी गोर गरिब सामान्य माणूस मोठा अडचणी मध्ये आहे त्याच्या वेदना या सरकारला समजत नाही या सरकारने आम्हाला झुलवत ठेवले आहे सामान्य माणसाच्या भावना व वेदना या शासनाला समजत नाही काही जण नको ते बोलत आहे त्याचा बोलवता धनी वेगळाच आहे काहीना आमदारकीचे वेध लागले आहे असे सांगताना २९तारखे नतर सबुरी पकडली आहे त्या नतर बघु असे स्पष्ट केले यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हजर होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button