Letest News
नऊ नाण्यांचा गोंधळ की श्रद्धेचा घोटाळा?” “९ चे ९९! साईंच्या नावावर डुप्लिकेट नाण्यांचा बाजार?” “साईनगरीत ‘तळघर घोटाळा’ प्रकरणावर मनसेची उडी — चौकशीची जोरदार मागणी!” “साईनगरीत ‘धूम स्टाईल’ दरोडे — १५ लाखांची चैन लुटली-पोलिस मात्र झोपेतच?” रंगेल लिंगपिसाट ‘कॅप्टन खरातच्या भोंदूगिरी’चा स्फोट! फार्महाऊसवर चालायचे घाणेरडे खेळ CCTV मध्ये कैद ... खरात प्रकरणात भूकंप! ‘सिस्टम’च तपासाच्या रडारवर – अधिकाऱ्यांची गुप्त यादी तयार वनमजुराला बांधून चंदन लंपास! 02 आरोपी जेरबंद- 02 फरार – स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई तळघर घोटाळा? आरतीनंतर गुप्त डील- पुजाऱ्याची धमकी- पैशांचं जाळं उघड? कारवाईसाठी ग्रामस्थ एकवटले तक्रा... बसस्थानकात दुचाकी चोरीचा प्रयत्न-कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने कट उधळला “२८ वर्षांपासूनचा निवारा नियमित करा!” — अण्णाभाऊ साठे नगरातील ९ कुटुंबांची शासनाकडे आर्त मागणी साईबाबांच्या पवित्र भूमीत ‘तळघर घोटाळा’? “तळघरात सुरू संशयास्पद पैशांचा खेळ — भाविकांच्या श्रद्धेला ...
अ.नगरराजकीय

भारताची जनगणना पुढील वर्षी

भारताची जनगणना पुढच्या वर्षी (२०२५) सुरू करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. जनगणना प्रक्रिया २०२६मध्ये पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या मतदारसंघांच्या फेररचनेचे काम सुरू होईल. ही प्रक्रिया २०२८मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जनगणनेबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र, जनगणना आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मृत्युंजय कुमार नारायण यांची प्रतिनियुक्ती केंद्राने ऑगस्ट २०२६पर्यंत वाढवली आहे. यामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेली दशवार्षिक जनगणना करण्यासाठीच्या प्रशासकीय चमूचे नेतृत्व कोणाकडे राहणार, याबाबतची साशंकता दूर झाली आहे.

देशव्यापी जनगणना योग्य वेळी केली जाईल आणि तसा निर्णय झाला की मी ती स्वतः जाहीर करेन, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यंदा ऑगस्टमध्ये संसदेला सांगितले होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button