Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
Blog

जरांगेंचे आवाहन

सांगली- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सांगलीमध्ये सभा झाली. यावेळी मराठा समूदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, ‘आता आराम करुन चालणार नाही. नाहीतर आपल्या लेकरांचं वाटोळं होईल. आपल्या लेकरांना भविष्यात त्रास होईल असं आपल्याला काही करायचं नाही.’ जरांगेंच्या सभेवेळे प्रचंड घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

मराठा समाज कधी शहाणा होणार. सर्वांची पोरं ऊस तोडायला गेल्यावर शहाणा होणार का? आता गाफील राहून चालणार नाही. सगळ्यांनी चारी बाजूंनी मराठ्याला घेरलं आहे. हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागले. गेल्या ७० वर्षांपासून असलेला वेढा आपल्याला फोडावा लागेल. ज्या मराठा बांधवांना आरक्षण आहे, त्यांनीही एकत्र घेण्याची येण्याची गरज आहे, असं जरांगे म्हणाले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button