राजकीय
-
तिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्यावी – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम
[19:38, 29/9/2025] jitesh Lokchandani: 🌦 शिर्डी, दि. २९ – पीक पंचनामे पूर्ण होण्याआधीच शेतकऱ्यांच्या कुटुंबातील जिवितहानी, घराची पडझड आणि पशुधन…
Read More » -
नवरात्रीच्या शुभ पर्वावर स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये ” जल्लोषात गरबा नाईट महोत्सव” संपन्न
वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी:कै.राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स वरुड या शाळेमध्ये नुकताच नवरात्रीच्या शुभ पर्वावर ” गरबा…
Read More » -
शिर्डीत उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अतिवृष्टी नुकसान तपासणीसाठी शिवसैनिकांची तातडीची बैठक संपन्न
शिर्डी – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके उध्वस्त झाली, घरे…
Read More » -
मुलीसोबत बोलणे पडले महागात शिर्डीतील भररस्त्यावर केली मारहाण
शिर्डी, (प्रतिनिधी) – शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर रस्त्यावर एक गंभीर मारहाण प्रकरण उघडकीस आले आहे. दिपक प्रमोद गोफणे (वय 19, व्यवसाय…
Read More » -
ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम – पालकमंत्री राधाकृष्ण विखे
शिर्डी, (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ओढे-नाले, चाऱ्या, तलाव, कालवे, बंधारे, रस्ते व पूल यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पाण्याला…
Read More » -
डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पावसामुळे प्रभावित भागांची केली तपासणी, नागरिकांना सावधगिरीचा सल्ला
शिर्डी (प्रतिनिधी) :-काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिर्डी व राहाता परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतजमिनी, रस्ते, ओढा-नाल्या यांचे नुकसान…
Read More » -
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
अहिल्यानगर, दि. २४ – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा संकटांना शेतकऱ्यांनी धैर्याने सामोरे जावे. शासन शेतकऱ्यांच्या…
Read More » -
नागरिकांना सतर्कतेचा इशारा मदतीसाठी प्रशासन तत्पर !
अहिल्यानगर, दि. २२ – जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर या…
Read More » -
जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी जिल्हा अध्यक्ष सुधीर भद्रे
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हा अध्यक्ष श्री .…
Read More »
