Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
Blog

ऊस वाहतूक वाहन ठरतात यमदूत…….

सावळीविहीर प्रतिनिधी/ – शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते शिर्डी लगत सावळीविहीर गाव आहे या मार्गाने मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत येतात गावातुन नगर मनमाड रस्ता आहे लगत शिर्डी सिन्नर रस्ता आहे हाकेच्या अंतरावर समृद्धी महामार्ग आहे हा परिसरात नेहमी गजबजलेला असतो ऊस कारखाना सुरू होताच दरवर्षी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, बैलगाडी, ऊस वाहतूक करतात हे वाहन चालक बेजबाबदारपणे रात्रीच्या वेळेस चालताना लाल रेडियम लावताना दिसत नाही तसेच ऊस वाहतूक वाहनांवर लाल रेडियम कपडा लावत नाही शिवाय या वाहनाला लाईट नसतात कधी एकच बंल्प चालू असतो

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तर हातात बॅटरी घेऊन वाहन चालवताना दिसतात तसेच व्यसनाच्या अजगरी विळख्यात अल्पवयीन चालक भरदार वेगाने वाहन चालवतात यामुळे अपघात होतात अंधारात अंदाज न आल्याने अपघात होतात या रस्त्यावर काहींना अपंगत्व आलेले आहे तर काहींनी जीव गमावला आहे

kamlakar

अनेकांना हे ऊस वाहतूक वाहन यमदूत ठरतात या वाहन चालकावर कारवाई होण्याची गरज आहे साखर कारखान्याचे योगदान महत्त्वाचे आहे या वाहनधारकांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन करणे आवश्यक आहे यामुळे अपघात होणार नाही दरवर्षी साईभक्तासह पंचक्रोशीतुन येणाऱ्या माणसांचा या ठिकाणी अपघात होतात याला जबाबदार केवळ ऊस वाहतूक वाहन आहे तसेच वाहतूक प्रमाणापेक्षा जास्त असते रस्त्यावर ट्रॅक्टर अपघात होतात या वाहनांवर दंडात्मक कारवाई होण्याची गरज असुन वाहनचालकांना शिक्षा होणे काळाची गरज आहे यामुळे रस्त्यावर सुरक्षित आहे असे सामान्य माणसाला वाटेल या वाहनांवर कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button