Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
Blog

ऊस वाहतूक वाहन ठरतात यमदूत…….

सावळीविहीर प्रतिनिधी/ – शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते शिर्डी लगत सावळीविहीर गाव आहे या मार्गाने मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत येतात गावातुन नगर मनमाड रस्ता आहे लगत शिर्डी सिन्नर रस्ता आहे हाकेच्या अंतरावर समृद्धी महामार्ग आहे हा परिसरात नेहमी गजबजलेला असतो ऊस कारखाना सुरू होताच दरवर्षी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, बैलगाडी, ऊस वाहतूक करतात हे वाहन चालक बेजबाबदारपणे रात्रीच्या वेळेस चालताना लाल रेडियम लावताना दिसत नाही तसेच ऊस वाहतूक वाहनांवर लाल रेडियम कपडा लावत नाही शिवाय या वाहनाला लाईट नसतात कधी एकच बंल्प चालू असतो

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तर हातात बॅटरी घेऊन वाहन चालवताना दिसतात तसेच व्यसनाच्या अजगरी विळख्यात अल्पवयीन चालक भरदार वेगाने वाहन चालवतात यामुळे अपघात होतात अंधारात अंदाज न आल्याने अपघात होतात या रस्त्यावर काहींना अपंगत्व आलेले आहे तर काहींनी जीव गमावला आहे

kamlakar

अनेकांना हे ऊस वाहतूक वाहन यमदूत ठरतात या वाहन चालकावर कारवाई होण्याची गरज आहे साखर कारखान्याचे योगदान महत्त्वाचे आहे या वाहनधारकांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन करणे आवश्यक आहे यामुळे अपघात होणार नाही दरवर्षी साईभक्तासह पंचक्रोशीतुन येणाऱ्या माणसांचा या ठिकाणी अपघात होतात याला जबाबदार केवळ ऊस वाहतूक वाहन आहे तसेच वाहतूक प्रमाणापेक्षा जास्त असते रस्त्यावर ट्रॅक्टर अपघात होतात या वाहनांवर दंडात्मक कारवाई होण्याची गरज असुन वाहनचालकांना शिक्षा होणे काळाची गरज आहे यामुळे रस्त्यावर सुरक्षित आहे असे सामान्य माणसाला वाटेल या वाहनांवर कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button