Letest News
वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर...
क्राईमशिर्डी

 शिर्डी नगरपरिषदेने मनमानीपणे रस्त्यावर लावलेला  नऊ फूट उंच रावणरुपी अडथळा दसर्याआधीच  हटवावा लागला

नैसर्गिक आपत्तीने पितळ उघडे पाडले कि हे खोटे नियोजन म्हणून जिल्हाधिकारी यांनी हटवण्याचे आदेशित केले

sai nirman
जाहिरात

नगरपरिषदेच्या या मनमानीने निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न समोर आला. पावसाळा, वारा किंवा अचानक परिस्थितीत हा अडथळा लोकांसाठी प्रत्येक क्षण धोकादायक ठरू शकत होता. तात्पुरते हटवावे लागणे हेच सिद्ध करते की निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि नागरिकांविरुद्ध होता.

DN SPORTS

kamlakar

शासकीय “इगो” – नागरिकांचे जीवन धोक्यात

अधिकाऱ्यांचा अफाट इगो, राजकीय संरक्षणाखाली, नागरिकांचे जीवन धोक्यात आणतो. भ्रष्टाचार आणि मनमानी निर्णय यामुळे वाहतूक, सुरक्षितता, आणि सामान्य जीवनावर थेट परिणाम होतो. नैसर्गिक आपत्ती अनेकदा अशा चुका, भ्रष्टाचार आणि मनमानी उघड करते; शिर्डीचा हा प्रकार त्याचे ज्वलंत उदाहरण आहे

तात्पुरते उपाय, कायमचे धडे आवश्यक

ही मनमानी हटवलेली रचना तात्पुरती उपाययोजना आहे. भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी सपाट करणे, योग्य नियोजन करणे आणि नागरिकांचे जीवन सुरक्षित करणे हेच प्राथमिक जबाबदारी आहे. नगरपरिषद आणि संबंधित अधिकारी या चुका पुन्हा होऊ न देता कडक धडे घ्यावेत.

भावार्थ

राजकीय आशीर्वाद असलेले अधिकारी कायदा आणि नियम धाब्यावर टाकून आपली मनमानी करतात. परिणामी नागरिकांना होणारे नुकसान, धोकादायक परिस्थिती, आणि चुकीच्या निर्णयाची जबाबदारी कोण घेईल? हा प्रश्न स्पष्ट होतो. याची जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी जेणेकरून ह्यापुढे अश्याप्रकारे पैश्यांचे दुरुपयोग होणार नाही अशी नागरिकांची मागणी आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button