Letest News
राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश...
राजकीयशिर्डी

प्रभाग 5 मध्ये जागृत मतदारांचा संताप उफाळला – … फक्त आमची मीराताईच!”

साईबाबांच्या नगरीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनेक वर्षांपासून बाहेरील उमेदवारांना संधी मिळत आली.
पण त्याचा प्रभागाला काय फायदा झाला?
विकास तर झाला नाहीच… उलट प्रभागाची बदनामीदेखील रोखता आली नाही, अशी संतप्त भावना आता घराघरातून व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

प्रभागातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न धगधगत होता –
“आमच्या प्रभागाची दुर्दशा कोणी थांबवणार?”

या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी यंदा स्पष्ट निर्णय घेतला—

DN SPORTS

**“ह्या प्रभागावर लागलेला ‘कालिका नगर’ चा डाग पुसायचा असेल…

तर ते काम फक्त आमच्या मीराताईच करू शकतात!”**

याच विश्वासाने मीराताई यांना उमेदवारी करावी लागली.
ही उमेदवारी त्यांची महत्वाकांक्षा नसून,
प्रभागातील मतदारांच्या वेदनेचा आवाज आणि त्यांच्या आग्रहाचा आदर आहे.


मीराताईंचा कडक शब्दांत इशारा – “सहा महिन्यात प्रभागाचा चेहरा बदलून दाखवेन”

मीराताई म्हणाल्या :

kamlakar

“मतदारांनी मला दाखवलेला विश्वास माझ्यासाठी आदेश आहे.
मी प्रभागाचा चेहरा–मोहरा बदलून दाखवेन.
जर सहा महिन्यात काम दिसले नाही…
तर मी स्वतःहून पदाचा राजीनामा देईन.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – ही मीराताईची हमी आहे.”

त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभागात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वर्षानुवर्षे टाळलेली कामे
मीराताई हातात घेताच पूर्ण होतील, अशी खात्री मतदार व्यक्त करत आहेत.


मतदारांचा संताप आणि बदलाची हाक

प्रभागातील मतदार सरळपणे म्हणू लागले आहेत :

“खूप वर्ष सहन केलं… आता नाही!”

“ह्या वेळेस बदल अटळ आहे.”

“बाहेरचा उमेदवार नको… आमचीच मीराताई हवी!”

जागृत मतदारांचे हे स्पष्ट मत पाहता
प्रभाग 5 मध्ये भूकंपाच्या धक्क्यासारखा परिवर्तनाचा आवाज ऐकू येत आहे.


परिणाम स्पष्ट – प्रभागात ‘परिवर्तनाची लाट’

मीराताईंच्या उमेदवारीनंतर प्रभागात आशा निर्माण झाली आहे.
अनेक वर्षांची उपेक्षा, दुर्लक्ष आणि त्रास
याला उत्तर म्हणून मतदार एकत्रित झाले आहेत.

ही निवडणूक
विकास विरुद्ध उपेक्षा
स्थानिक नेतृत्व विरुद्ध बाहेरचा उमेदवार
अशी ठरू लागली आहे…

आणि त्या लढाईत आज मतदार स्पष्ट सांगत आहेत—

“आमचं नेतृत्व – आमची मीराताई!”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button