Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरराजकीय

गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित

राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सार्वजनिक गणेशोत्सव यापुढे राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. या संदर्भातील घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दरम्यान, या उत्सवासाठी आवश्यक निधी खर्च करण्याची तयारीही शेलार यांनी बोलून दाखविली.पर्यावरणपूरक आणि उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करताना आनंद होत असल्याचे शेलार यांनी या वेळी नमूद केले.

ही मागणी करताना हेमंत रासने म्हणाले, ‘सार्वजनिक गणेशोत्सवाने राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते घडविण्याचे काम केले, प्रबोधनाची परंपरा चालविली. शतकाचा वारसा असलेल्या या उत्सवावर निर्बंधांचे प्रमाण वाढत आहे.’ या उत्सवासाठी शंभर कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणीही रासने यांनी केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button