Letest News
सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय
Blog

राहुरी खून प्रकरणात नगरच्या आमदारांचा हात असल्याची जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची धक्कादायक माहिती

राहुरी येथील वकील दांपत्याचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे ह्या दोघांची हत्या करण्यात आली होती ह्या हत्याकांडातील काही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे ह्या हत्याकांडाचे राहुरी शिर्डीसह संपूर्ण राज्यात प्रतिसाद उमटले होते राज्यातील वकील संघाने संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करून विविध शासकीय कार्यालयात अर्ज देऊन निषेध करण्यात आले होते
राहुरी येथिल दुहेरी हत्याकांडात नवीनच धक्कादायक बाब समोर आली आहे आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी अजिंक्य नगरी या यूटुयब चॅनल वर नगर येथील आमदार संग्राम जगताप यांचा ह्या हत्याकांडमध्ये हात असल्याचे सांगितले आहे.पुढे वागळे म्हणतात की राहुरीला जो प्रकार घडला त्याविषयी राहुरीला एका वकील पती-पत्नीचे अपहरण झालं आणि त्यांचा खून करण्यात आला

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्यांचं नाव आहे एडवोकेट राजाराम आढाव आणि एडवोकेट मनीषा आणि कोणी खून केला तर स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचे नाव घेतले असून आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत लोकांना धमक्या देण्यापासून इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत यात नागरिक संग्राम जगताप टोळीचे नाव घेतात आणि ही संग्राम जगताप टोळी ही सुद्धा अजितदादांची संबंधित आहे हे लक्षात घ्या राहुरी सारख्या भागांमध्ये वकील दांपत्याचा अपहरण करुन हत्या होते त्यात कोण होतो आज वकील जेव्हा धरण्याला बसले मुंबईतून तेव्हा त्या धरण्यावर सुद्धा पोलिसांनी लाठीमार केला आहे असे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button