Letest News
‘टक्केवारी कुणी मागितली?’ ते ‘ट्रम्पमुळे डांबर मिळत नाही!’ नगर–मनमाड रस्त्यावर राजकारण तापले श्रीरामपुरात जेधे–बेग टोळीवर कायद्याचा दणका!खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात बीएनएस कलम १११चा वापर बंटी लहामगे फरार- पण गुटखा तस्करी जोमात ‘त्या’ नेटवर्कला कोणाचा वरदहस्त? गुन्हा दाखल असताना आरोपी रा... श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६; काशी-अयोध्येसह पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात
Blog

राहता येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे तहसीलदार मोरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे!

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात विविध ठिकाणी साखळी उपोषणे, आमरण उपोषणे, रस्ता रोको, बंद आदी आंदोलने होत आहेत.राहता येथेही मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले होते.येथील सामाजिक कार्यकर्ते मुन्ना सदाफळ, जगन्नाथ महाराज चौधरी, तुषार बापू सदाफळ ,राहुल शिंदे यांनी सुरुवातीला मराठा आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला समर्थन म्हणुन साखळी उपोषण सूरु केले‌होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

मात्र आरक्षण मिळत नसल्यामुळे कालपासून त्यांनी येथेच अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते.काल सूजयदादा विखे पाटील यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केलेला होता. आज गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान राहाता तहसीलदार मोरे ,सहा.पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे हस्ते निबू पाणी घेऊन हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावेळी इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button