Letest News
मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार शिर्डी शहरातील समाजसेवक आणि साईभक्त जावेद भाई सय्यद यांचे दुःखद निधन शिर्डीच्या भवितव्यावर चिंतनाची गरज-राजकारण बाजूला ठेवून चिंतन बैठक घ्या” — प्रमोद गोंदकर
क्राईमशिर्डी

भुप्या सावळेला अटक झाली बाकीच्या आरोपीना पोलिसांनी लवकरच अटक करावि 

शिर्डी येथील ठकसेन सावळे कुटुंबियांनी हजारो लोकांना  करोडोचा रुपयांचा गंडा घातला हे पैशे मिळणार नाहीत ह्याने गुंतवणूक धारकांना चुना लावला आहे म्हणून  त्यावर गुन्हे दाखल करा हे दैनिक साई दर्शन ने सर्वप्रथम सांगितले आणि गुंतवणूक धारकांची फसवणूक झालेली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

हे हि सांगितले असता काही गुंतवणूकदार हे  प्रचंड मोहमायात व्यापलेले होते त्यांना वाटायचे कि आपले पैशे मिळतीलच परंतु हाती आली निराशा आणि काही गुतंवणूकधारकांचा सय्यमचा बाण सुटला तेव्हा सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे ह्या ठकसेन भुप्या सावळे वर गुन्हा दाखल झाला त्यास अजमेर येथून स्थानिक शाखेने अटक केली

त्यानंतर हा भुप्या आणि त्याला साथ देणारे त्याच्या सहकाऱ्यांवर राहाता पोलीस स्टेशनला दुसरा गुन्हा दाखल झाला पुन्हा शिर्डीत तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला यातील भुप्या पाटील ला सोडले तर बाकी सर्व आरोपी फरार आहेत परंतु कानून के हात लांबे होते है तशेच ह्या फरार आरोपींना देखील पोलीस अटक करणार यात काहीही शंका नाही

परंतु ह्यादरम्यान सर्वात महत्वाची बाब उघडकीस आली ती म्हणजे जे संस्थान कर्मचारी आहेत ज्यांना १०००० ते चाळीस हजार पगार आहे त्यांच्याकडे लाखो  कुठून आलेत याचाही तपास पोलिसांनी लावणे महत्वाचे आहे कारण मिळणाऱ्या पगारातून घर चालवणे सोपे नसतांना यांनी लाखो रुपये गुंतवलेले आहेत याचीही शहानिशा व्हावी

असे जागृत नागरिकांचे मत आहे म्हणून ह्या गुंतवणूक धारकांच्या पैश्यांची आवक कुठून होत होती याचा तपास पोलिसांनी लावावा व उर्वरित गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button