Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरशिर्डी

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत:-दिपक केसरकर

विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं लढवलीयं. यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनीदेखील मोठे कष्ट घेतले. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच नाव पुढ केले जाईल. मात्र, या विषयी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घ्यायचा आहे. मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याची भावना राज्याचे मंत्री तथा शिवसेनेचे नेते दिपक केसरकर यांनी व्यक्त केली. ते शिर्डीत साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मध्ये विद्यमान शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी शिर्डीत साईबाबा दर्शन घेतले. त्यांनी लवकरच सत्तास्थापन होणार असल्याचे संकेत दिले.


  • ठाकरेंच्या बोलण्याला अर्थ नाही-उद्धव ठाकरेंनी बोलताना ते फडण’वीस’ असतील तर आमच्याकडेदेखिल वीस (आमदार) असल्याची खोचक टिप्पणी केली होती. यावर केसरकरांनी ठाकरेंना चांगलच सुनावलंय. मंत्री केसरकर म्हणाले, ” उद्धव ठाकरे निवडणुकीत शंभरी पार करू शकले नाहीत. फडणवीसांनी 130 आमदार निवडून आणले. हे काही सोपं काम नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी यात मोदींचा करिश्मा , फडणवीसांची मेहनत आणि एकनाथ शिंदेनी खांद्याला खांदा लावून काम केलंय. तसेच प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे आहेत.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button