Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
Blog

खड्ड्यांचा सुकाळ – नेत्यांचा दुष्काळ! अनेक बळी गेले तरी जागे होत का नाही नेते?” अपघातानंतरचा तमाशा – चौकशा-भेटी-फोटो आणि मिरवणूक

कोपरगाव तालुक्यात पावसाआधीच रस्त्यांची अवस्था बिकट होती. पावसाने त्यावर “बरकत” आणली.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र थांबत नाही, पण नेते मात्र सोशल मीडियावर निधी मोजण्यात आणि स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहेत.
जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा खरा नेता दुर्मिळ झाल्याने लोक त्रस्त आहेत.

sai nirman
जाहिरात

⚖️ “अनेक बळी गेले तरी जागे होत का नाही नेते?”

अपघातानंतरचा तमाशा – चौकशा, भेटी, फोटो आणि मिरवणूक

DN SPORTS

युवकांचे जीव खड्ड्यांमध्ये जात आहेत, पण रस्ते मात्र जसाचे तसंच.
सावळीविहिर, टाकळी, येवला नाका – प्रत्येक ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांनंतर नेते आणि अधिकारी फक्त फोटोसाठी सक्रिय!
जनतेचा सवाल – “बळी गेल्यावरच का जाग येते?”


🚧 निधी, घोषणा आणि भ्रष्टाचाराचं राजकारण

एडीबीच्या 189 कोटींना नकार – आता त्याच निधीचा पाठपुरावा सुरू!

उत्तर नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी असूनही अंमलबजावणीचा फोल तमाशा सुरू आहे.
पुणतांबा फाटा ते वडगाव पान, कोपरगाव बेट, जुना नागपूर महामार्ग – सगळीकडे रस्त्यांचा चेंगराचेंगरीचा खेळ.
जनतेला फक्त आश्वासनं, काम शून्य!


🕉️ शिर्डीचा रस्ता विसरलेले लोकप्रतिनिधी

kamlakar

भक्तांना त्रास, पण ‘पालखी मार्ग’ वळवण्यात मात्र तत्पर!

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद झाली, पण शिर्डीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गासाठी “एक आणा” नाही.
लोकप्रतिनिधी मौनीबाबा बनले, तर नेते आपल्या संस्थानच्या प्रचारात व्यस्त!
जनतेचा संदेश स्पष्ट — “रस्ते नाहीत, मतेही नाहीत!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button