Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरराजकीय

भारताची जनगणना पुढील वर्षी

भारताची जनगणना पुढच्या वर्षी (२०२५) सुरू करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. जनगणना प्रक्रिया २०२६मध्ये पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या मतदारसंघांच्या फेररचनेचे काम सुरू होईल. ही प्रक्रिया २०२८मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जनगणनेबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र, जनगणना आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मृत्युंजय कुमार नारायण यांची प्रतिनियुक्ती केंद्राने ऑगस्ट २०२६पर्यंत वाढवली आहे. यामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेली दशवार्षिक जनगणना करण्यासाठीच्या प्रशासकीय चमूचे नेतृत्व कोणाकडे राहणार, याबाबतची साशंकता दूर झाली आहे.

देशव्यापी जनगणना योग्य वेळी केली जाईल आणि तसा निर्णय झाला की मी ती स्वतः जाहीर करेन, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यंदा ऑगस्टमध्ये संसदेला सांगितले होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button