Letest News
‘टक्केवारी कुणी मागितली?’ ते ‘ट्रम्पमुळे डांबर मिळत नाही!’ नगर–मनमाड रस्त्यावर राजकारण तापले श्रीरामपुरात जेधे–बेग टोळीवर कायद्याचा दणका!खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात बीएनएस कलम १११चा वापर बंटी लहामगे फरार- पण गुटखा तस्करी जोमात ‘त्या’ नेटवर्कला कोणाचा वरदहस्त? गुन्हा दाखल असताना आरोपी रा... श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६; काशी-अयोध्येसह पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात
राजकीयशिर्डी

माझी आजही कुस्ती खेडायची तय्यारी आहे जनतेने दिलेला कौल मान्य करून मतदारांचे आभार माजी खासदार सदाशिव

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पराभवा नंतर माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी शिर्डी येथे पार पडलेल्या हॉटेल शांती कमल येथील बैठकीत कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे व या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार मानले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

यावेळी बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की निवडणुकीत जय पराजय ठरलेला असतो आपण अनेकदा आमदारकी व खासदारकीचा विजय बघीतला आहे कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता या पुढील काळात देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहण्याचा संकल्प देखील जाहीर केला खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले आहेत त्यांना भविष्यातील कामासाठी आमच्या नेहमीच शुभेच्छा राहतील त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली लोखंडे म्हणाले की

kamlakar


आपण या पराभवांना जराही खचलेलो नाही कालही जनतेचे काम प्रामाणिक केले आणि ह्यापुढेही प्रामाणिकपणे जनतेचे काम करत राहाणार आहोत मी पडल्याचा दुःख नसून देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत याचाच आम्हाला आनंद आहे जनतेने मला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिला आहे

मी पदावर असलो कि नसलो तरी जनतेची सेवा करत राहाणार आहे या निवडणुकीत कोणतीही राजकारण झालं नसून महायुतीच्या सर्व नेत्यांनी मनापासून काम केलं आहे तर पराभव आणि विजय ही मी अनेकदा अनुभवला असून त्यामुळे कार्यकर्त्यांनी ह्या पुढील काळात एक संघ एक विचाराने विविध प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करत राहणार असल्याचे सांगितले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button