Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
अ.नगरराजकीय

भारताची जनगणना पुढील वर्षी

भारताची जनगणना पुढच्या वर्षी (२०२५) सुरू करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. जनगणना प्रक्रिया २०२६मध्ये पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या मतदारसंघांच्या फेररचनेचे काम सुरू होईल. ही प्रक्रिया २०२८मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जनगणनेबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र, जनगणना आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मृत्युंजय कुमार नारायण यांची प्रतिनियुक्ती केंद्राने ऑगस्ट २०२६पर्यंत वाढवली आहे. यामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेली दशवार्षिक जनगणना करण्यासाठीच्या प्रशासकीय चमूचे नेतृत्व कोणाकडे राहणार, याबाबतची साशंकता दूर झाली आहे.

देशव्यापी जनगणना योग्य वेळी केली जाईल आणि तसा निर्णय झाला की मी ती स्वतः जाहीर करेन, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यंदा ऑगस्टमध्ये संसदेला सांगितले होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button