Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
राजकीयशिर्डी

नारायण राणेंचा घणाघात..पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्षच राहणार नाही

विकास समृद्धी हे उद्धव ठाकरेचे काम नाही. विरोधकांना शिव्या घालणे अन चांगल्या कामात विघ्न आणण्याचे काम उद्धव ठाकरे करत असल्याची घणाघात टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिर्डीत केलीय. पुढच्या निवडणूकी पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्षा राहणार नाही असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी यावेळी केलाय.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी आज श्रीरामनवमी निमित्ताने सहपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतलाय. विधायक सामाजिक विकास कामांची विचार सारणी उद्धव ठाकरे यांची नाही. 39 वर्षा मी उद्धव ठाकरे बरोबर कायम केलेय. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी पक्षा होता. साहेब गेले आणि शिवसेना संपली असल्याचही नारायण राणे म्हणाले आहे.

संजय राऊत सकाळी उठल्यावर घरा बाहेर मीडियाला बोलून दुकाना चालवतो. संजय राऊतने आपले कर्तव्य सांगावे देशासाठी राज्यासाठी आणि स्वतःचा गावासाठी काय योगदान आहे. संजय राऊतचा कुठल्याही भाष्याला मी उत्तर देणार नाही. संजय राऊताला मूर्ख माणूस समजत असल्याचही राणे यावेळी म्हणाले आहे. संजय राऊतचे प्रत्येक वक्तव्य वाद निर्माण करणारे आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना बद्दल केलेल्या व्यक्तव्यावर बोलतांना , कोकाटे यांनी शेतकऱ्यांना बदल व्यक्त केले मत चुकीचे आहे. असेही राणे म्हणाले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button