Letest News
शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प...
क्राईमशिर्डी

शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर

शिर्डी/ शिर्डी शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरात अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने व विना लायसन विना कागदपत्र दुचाकी व चारचाकी तीन चाकी रिक्षा या वाहनावर निमगाव कोराळे शिवारात नगर मनमाड रोडवर सकाळ पासूनच मोठा पोलीस फौजफाटा घेऊन कारवाई सुरू करण्यात आली होती

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यात अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली या कारवाईची भनक लागताच अनेक वाहने रस्त्यावरून बेपत्ता झाली या कारवाईत सहाय्यक फौजदार रिजवान शेख मनोज सनानसे प्रसाद इंगळे साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी व होमगार्ड यांची मदत घेऊ कारवाई करण्यात आली

अशाच प्रकारची कारवाई या पुढील काळात देखील सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर म्हणाले की अवैध प्रवासी वाहतुकीसाठी नेहमीच वाहतूक शाखेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या जात आहेत मात्र अनेक दुचाकी धारकांकडे कागदपत्र नसणे दुचाकी वर नंबर न टाकणे विना लायसन इन्शुरन्स अपूर्ण

अशा अनेक बाबीकडे दुचाकी धारक गंभीरपणे बघत नसल्याने अनावधानाने अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अडचणी उभ्या राहतात त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याची त्यांनी स्पष्ट केली वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे आपल्या जवळ बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button