Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
क्राईमशिर्डी

भुप्या सावळेला अटक झाली बाकीच्या आरोपीना पोलिसांनी लवकरच अटक करावि 

शिर्डी येथील ठकसेन सावळे कुटुंबियांनी हजारो लोकांना  करोडोचा रुपयांचा गंडा घातला हे पैशे मिळणार नाहीत ह्याने गुंतवणूक धारकांना चुना लावला आहे म्हणून  त्यावर गुन्हे दाखल करा हे दैनिक साई दर्शन ने सर्वप्रथम सांगितले आणि गुंतवणूक धारकांची फसवणूक झालेली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

हे हि सांगितले असता काही गुंतवणूकदार हे  प्रचंड मोहमायात व्यापलेले होते त्यांना वाटायचे कि आपले पैशे मिळतीलच परंतु हाती आली निराशा आणि काही गुतंवणूकधारकांचा सय्यमचा बाण सुटला तेव्हा सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे ह्या ठकसेन भुप्या सावळे वर गुन्हा दाखल झाला त्यास अजमेर येथून स्थानिक शाखेने अटक केली

त्यानंतर हा भुप्या आणि त्याला साथ देणारे त्याच्या सहकाऱ्यांवर राहाता पोलीस स्टेशनला दुसरा गुन्हा दाखल झाला पुन्हा शिर्डीत तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला यातील भुप्या पाटील ला सोडले तर बाकी सर्व आरोपी फरार आहेत परंतु कानून के हात लांबे होते है तशेच ह्या फरार आरोपींना देखील पोलीस अटक करणार यात काहीही शंका नाही

परंतु ह्यादरम्यान सर्वात महत्वाची बाब उघडकीस आली ती म्हणजे जे संस्थान कर्मचारी आहेत ज्यांना १०००० ते चाळीस हजार पगार आहे त्यांच्याकडे लाखो  कुठून आलेत याचाही तपास पोलिसांनी लावणे महत्वाचे आहे कारण मिळणाऱ्या पगारातून घर चालवणे सोपे नसतांना यांनी लाखो रुपये गुंतवलेले आहेत याचीही शहानिशा व्हावी

असे जागृत नागरिकांचे मत आहे म्हणून ह्या गुंतवणूक धारकांच्या पैश्यांची आवक कुठून होत होती याचा तपास पोलिसांनी लावावा व उर्वरित गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button