Letest News
दानशूर उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा “छेडछाड केल्यास थेट कारवाई!” – ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक कडक मयत दिवटे प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचा संकेत – फेरतपासाची शक्यता “राहता मटन मार्केटमध्ये संतापजनक प्रकार-मेलेल्या बोकडाचे मटन विक्री- दुकानदारावर कारवाईचा बडगा!” दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्याशी भेट-बजरंगबलीची मूर्ती देऊन सत्कार शिर्डी ते पनवेल … फसवणुकीचा खेळ उघड! 50 हजारांच्या झोपडपट्टीत घुसून शिर्डी पोलिसाने केला आरोपीचा ‘गे... “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा मोठा स्फोट; SIT च्या पहिल्याच पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे!” कल्पना खरातचा अटकपूर्व जामिनासाठी धाव- 10 एप्रिलला राहता न्यायालयात सुनावणी साई दरबारातच हात साफ! गर्दीचा फायदा घेऊन 1.25 लाखांचे दागिने लंपास — भाविकांमध्ये संताप “भोंदूगिरीवर राज्यसभेत आवाज!” — खासदार वाघमारे आक्रमक ‘कॅप्टन’ अशोक खरातवर कडक कारवाईची मागणी
Blog

खड्ड्यांचा सुकाळ – नेत्यांचा दुष्काळ! अनेक बळी गेले तरी जागे होत का नाही नेते?” अपघातानंतरचा तमाशा – चौकशा-भेटी-फोटो आणि मिरवणूक

कोपरगाव तालुक्यात पावसाआधीच रस्त्यांची अवस्था बिकट होती. पावसाने त्यावर “बरकत” आणली.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र थांबत नाही, पण नेते मात्र सोशल मीडियावर निधी मोजण्यात आणि स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहेत.
जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा खरा नेता दुर्मिळ झाल्याने लोक त्रस्त आहेत.

sai nirman
जाहिरात

⚖️ “अनेक बळी गेले तरी जागे होत का नाही नेते?”

अपघातानंतरचा तमाशा – चौकशा, भेटी, फोटो आणि मिरवणूक

DN SPORTS

युवकांचे जीव खड्ड्यांमध्ये जात आहेत, पण रस्ते मात्र जसाचे तसंच.
सावळीविहिर, टाकळी, येवला नाका – प्रत्येक ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांनंतर नेते आणि अधिकारी फक्त फोटोसाठी सक्रिय!
जनतेचा सवाल – “बळी गेल्यावरच का जाग येते?”


🚧 निधी, घोषणा आणि भ्रष्टाचाराचं राजकारण

एडीबीच्या 189 कोटींना नकार – आता त्याच निधीचा पाठपुरावा सुरू!

उत्तर नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी असूनही अंमलबजावणीचा फोल तमाशा सुरू आहे.
पुणतांबा फाटा ते वडगाव पान, कोपरगाव बेट, जुना नागपूर महामार्ग – सगळीकडे रस्त्यांचा चेंगराचेंगरीचा खेळ.
जनतेला फक्त आश्वासनं, काम शून्य!


🕉️ शिर्डीचा रस्ता विसरलेले लोकप्रतिनिधी

kamlakar

भक्तांना त्रास, पण ‘पालखी मार्ग’ वळवण्यात मात्र तत्पर!

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद झाली, पण शिर्डीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गासाठी “एक आणा” नाही.
लोकप्रतिनिधी मौनीबाबा बनले, तर नेते आपल्या संस्थानच्या प्रचारात व्यस्त!
जनतेचा संदेश स्पष्ट — “रस्ते नाहीत, मतेही नाहीत!”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button