Letest News
ह.भ.प. संगीताताई पवार यांची हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचं स्पष्ट चार संशयित आरोपींना अटक चेंबूर येथील प्रकाश गंगवाणी व शिर्डी येथील राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी यांच्या प्रयत्नाने श्री... निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खा... शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही  आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोरीचे घाण पाणी सोडल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल  साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न
अ.नगरराजकीय

समृद्धी महामार्गचा शेवटचा चौथा टप्पा पार वाहतूकिसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केला खुला!आता शिर्डी- मुंबई झटपट होणार प्रवास! साई भक्तांमधूनही समाधान!

शिर्डी प्रतिनिधी
ठाणे आणि व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात करणे सहजपणे शक्य होणार आहे तसेच ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांनाही या महामार्गामुळे आपल्या प्रवास जलद गतीने करणे शक्य होणार आहे त्यासोबतच शिर्डी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमाल सुलभतेने कमी कालावधीत मोठ्या बाजारपेठेत पोहोचवता येणार आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शेतकऱ्यांना उद्योजकांना व प्रवाशांना मुंबई महानगर प्रदेशात जाणे सोयस्कर होणार असून शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य विषयक विस्तारण्याच्या दृष्टीने हा महामार्ग मोठ्या फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारा अग्निशमन यंत्रणा राज्यशास्त्राचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिक कौशल्यासह अनेक वैशिष्ट्ये आणि समृद्ध असा महामार्ग आहे

या महामार्गामुळे पर्यटन उद्योग शेतीमाला कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी फायदा होणार आहे या मार्गावरून आतापर्यंत अंदाजे दोन कोटी गाड्यांनी प्रवास करत सुखद रहदारीमुक्त सुलभ गतिमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे या टप्प्यात पाच दुहेरी बोगदे आहेत

ह्या बोगद्यांची लांबी दहा पूर्णांक 73 किलोमीटर आहे दोन्ही मार्गे मिळून एकूण लांबी 31.46 किलोमीटर आहे त्यातील पॅकेज 14 येथील बोगदा आठ किलोमीटर लांबीचा सून हा महाराष्ट्रातील सर्वात लांब व रुंदीचा बोगदा आहे त्याचे आज लोकार्पण करण्यात आले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button