Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
शिर्डी

लाडकी बहीण योजनेला डिजिटल फलक व चमकोगिरीमुळे महिलांना मोठा मनस्तापनानासाहेब काटकर यांचा आरोप

शिर्डी प्रतिनिधी/ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचे स्वावलंबन पोषण व सर्वांगीण विकासासाठी २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे तर वर्षाला १८ हजार रुपये देण्याचा धोरणात्मक निर्णय महायुती सरकारने जाहीर केला आहे यासाठी जशी मुदत वाढवली तशी काही कागदपत्रे देखील कमी केली असताना नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लावलेले काही डिजिटल बोर्डमुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शासकीय यंत्रणेनेच नेमकी किती कागदपत्र लागणार आहे त्यासाठी फलक लावून व प्रसिद्धी माध्यामातून जनप्रबोधन करावे अशी मागणी शिर्डी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर नगर जिल्ह्या अध्यक्ष नानासाहेब काटकर यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे
हजार पाचशे रुपयांचा डिजिटल बोर्ड त्यावर नेता व पदाधिकाऱ्याचा हसरा फोटो व काही हौशी राजकीय चमको कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर नेत्याचे फोटो व त्याखाली आपले फोटो व पद टाकून त्यात असलेला मजकूर लागणारी कागदपत्रे योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी याची माहिती असलेले डिजाईन व्हायरल करत असल्याने महिलांचा मोठ्या प्रमाणावर गोंधळ होत असल्याने कौटुंबिक मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यासाठी शासकीय यंत्रणेनेने आता ज्या प्रमाणात दुरुस्ती केली आहे त्या आधारे किती कागदपत्रे लागणार आहे याचे प्रबोधन व जनजागृती करावी अशी मागणी आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नगर जिल्ह्यातील अध्यक्ष नानासाहेब काटकर यांनी केली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button