Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
क्राईमशिर्डी

शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर

शिर्डी/ शिर्डी शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरात अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने व विना लायसन विना कागदपत्र दुचाकी व चारचाकी तीन चाकी रिक्षा या वाहनावर निमगाव कोराळे शिवारात नगर मनमाड रोडवर सकाळ पासूनच मोठा पोलीस फौजफाटा घेऊन कारवाई सुरू करण्यात आली होती

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यात अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली या कारवाईची भनक लागताच अनेक वाहने रस्त्यावरून बेपत्ता झाली या कारवाईत सहाय्यक फौजदार रिजवान शेख मनोज सनानसे प्रसाद इंगळे साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी व होमगार्ड यांची मदत घेऊ कारवाई करण्यात आली

अशाच प्रकारची कारवाई या पुढील काळात देखील सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर म्हणाले की अवैध प्रवासी वाहतुकीसाठी नेहमीच वाहतूक शाखेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या जात आहेत मात्र अनेक दुचाकी धारकांकडे कागदपत्र नसणे दुचाकी वर नंबर न टाकणे विना लायसन इन्शुरन्स अपूर्ण

अशा अनेक बाबीकडे दुचाकी धारक गंभीरपणे बघत नसल्याने अनावधानाने अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अडचणी उभ्या राहतात त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याची त्यांनी स्पष्ट केली वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे आपल्या जवळ बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button