Letest News
वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर...
Blog

खड्ड्यांचा सुकाळ – नेत्यांचा दुष्काळ! अनेक बळी गेले तरी जागे होत का नाही नेते?” अपघातानंतरचा तमाशा – चौकशा-भेटी-फोटो आणि मिरवणूक

कोपरगाव तालुक्यात पावसाआधीच रस्त्यांची अवस्था बिकट होती. पावसाने त्यावर “बरकत” आणली.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र थांबत नाही, पण नेते मात्र सोशल मीडियावर निधी मोजण्यात आणि स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहेत.
जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा खरा नेता दुर्मिळ झाल्याने लोक त्रस्त आहेत.

sai nirman
जाहिरात

⚖️ “अनेक बळी गेले तरी जागे होत का नाही नेते?”

अपघातानंतरचा तमाशा – चौकशा, भेटी, फोटो आणि मिरवणूक

DN SPORTS

युवकांचे जीव खड्ड्यांमध्ये जात आहेत, पण रस्ते मात्र जसाचे तसंच.
सावळीविहिर, टाकळी, येवला नाका – प्रत्येक ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांनंतर नेते आणि अधिकारी फक्त फोटोसाठी सक्रिय!
जनतेचा सवाल – “बळी गेल्यावरच का जाग येते?”


🚧 निधी, घोषणा आणि भ्रष्टाचाराचं राजकारण

एडीबीच्या 189 कोटींना नकार – आता त्याच निधीचा पाठपुरावा सुरू!

उत्तर नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी असूनही अंमलबजावणीचा फोल तमाशा सुरू आहे.
पुणतांबा फाटा ते वडगाव पान, कोपरगाव बेट, जुना नागपूर महामार्ग – सगळीकडे रस्त्यांचा चेंगराचेंगरीचा खेळ.
जनतेला फक्त आश्वासनं, काम शून्य!


🕉️ शिर्डीचा रस्ता विसरलेले लोकप्रतिनिधी

kamlakar

भक्तांना त्रास, पण ‘पालखी मार्ग’ वळवण्यात मात्र तत्पर!

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद झाली, पण शिर्डीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गासाठी “एक आणा” नाही.
लोकप्रतिनिधी मौनीबाबा बनले, तर नेते आपल्या संस्थानच्या प्रचारात व्यस्त!
जनतेचा संदेश स्पष्ट — “रस्ते नाहीत, मतेही नाहीत!”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button