राजकीय
-
भारतच नव्हे तर जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक असा सोहळा म्हणजे महा कुंभमेळा!
शिर्डी (प्रतिनिधी) भारतातील एक महत्त्वाचे प्रयागराज तीर्थक्षेत्र आहे . हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या दुर्मीळ अशा धार्मिक अध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व…
Read More » -
तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज – कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
शिर्डी, (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी स्थानिक युवकांनी एकत्र येत तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज आहे, अशा प्रदर्शनांना शासनाकडून सर्वतोपरी…
Read More » -
रुग्णालय तसेच संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे–डॉ. राजेंद्र पिपाडा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
शिर्डी (प्रतिनिधी) श्री.साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटल मध्ये विदर्भ व मराठवाड्यातुन मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असुन आयसीयु बेड व जागा कमी पडत…
Read More » -
शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री
मुंबई, दि. 6 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे दिलेल्या मुदतीत गतीने पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्री…
Read More » -
बाळासाहेब थोरात तो अर्ज मागे घेणार
विधानसभेत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पराभवाचं खापर इव्हीएमवर फोडत पडताळणीसाठी अर्ज केला होता. आता मात्र थोरातांनी…
Read More » -
परिक्रमेचा प्रचार, प्रसार व नियोजन जोमाने सुरू!
शिर्डी (प्रतिनिधी)ग्रीन एन क्लिन शिर्डी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या १३ फेब्रुवारीला शिर्डी महापरिक्रमा आयोजित करण्यात आली असून…
Read More » -
वाहन हळू अथवा जोरात चालवणे आपल्याच हातात – सत्रन्यायाधीश संजय कुलकर्णी
शौकतभाई शेख / श्रीरामपूरसमोच्या वाहनचालकाची चुकी असली तरी आपण अपघात टाळू शकतो कारण आपले वाहन जोरात किंवा हळू चालवायाचे हे…
Read More » -
शेतातील काडीकचरा, पालापाचोळा यास राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा मिळावा. ना.शिवराजसिंह चौहान यांच्याकडे भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी निवेदनाद्वारे मागणी केली
शेतातील कृषि उत्पन्नाव्यतिरिक्त शिल्लक राहणारा काडीकचरा, पालापाचोळा यास राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा मिळावा अशी मागणी महाराष्ट्र शासन कृषि भूषण पुरस्कार प्राप्त…
Read More » -
शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
शिर्डी, दि.२ – शेतकरी हा देशाचा प्राण आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून…
Read More » -
रस्त्यावरील वाहनांची गती आणि चालकांनी घ्यावयाची काळजी !
वाहन चालवणे ही एक जबाबदारीची आणि काळजीपूर्वक पार पाडावी लागणारी प्रक्रिया आहे. रस्त्यावरील वाहनाची गती, वाहतुकीचे नियम, आणि सुरक्षिततेसाठी घ्यावयाची…
Read More »