Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
अ.नगरराजकीय

अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडणार

महाराष्ट्र सरकारने पुण्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने समृद्धी महामार्ग पुण्याशी जोडला जाण्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत पुणे आणि शिरुर दरम्यान ५३ किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

हा मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा महामार्ग केसनंद गावातून सुरू होऊन शिरुरपर्यत जाईल. या मार्गासाठी ७५१५ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

kamlakar

त्याशिवाय हा महामार्ग अहमदनगरवरुन समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त २०५० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांसाठी एकत्रित ९५६५ कोटी रुपये खर्च येणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी २५० किलोमीटर इतकी असेल.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button