Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

भुप्या सावळेला अटक झाली बाकीच्या आरोपीना पोलिसांनी लवकरच अटक करावि 

शिर्डी येथील ठकसेन सावळे कुटुंबियांनी हजारो लोकांना  करोडोचा रुपयांचा गंडा घातला हे पैशे मिळणार नाहीत ह्याने गुंतवणूक धारकांना चुना लावला आहे म्हणून  त्यावर गुन्हे दाखल करा हे दैनिक साई दर्शन ने सर्वप्रथम सांगितले आणि गुंतवणूक धारकांची फसवणूक झालेली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

हे हि सांगितले असता काही गुंतवणूकदार हे  प्रचंड मोहमायात व्यापलेले होते त्यांना वाटायचे कि आपले पैशे मिळतीलच परंतु हाती आली निराशा आणि काही गुतंवणूकधारकांचा सय्यमचा बाण सुटला तेव्हा सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे ह्या ठकसेन भुप्या सावळे वर गुन्हा दाखल झाला त्यास अजमेर येथून स्थानिक शाखेने अटक केली

त्यानंतर हा भुप्या आणि त्याला साथ देणारे त्याच्या सहकाऱ्यांवर राहाता पोलीस स्टेशनला दुसरा गुन्हा दाखल झाला पुन्हा शिर्डीत तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला यातील भुप्या पाटील ला सोडले तर बाकी सर्व आरोपी फरार आहेत परंतु कानून के हात लांबे होते है तशेच ह्या फरार आरोपींना देखील पोलीस अटक करणार यात काहीही शंका नाही

परंतु ह्यादरम्यान सर्वात महत्वाची बाब उघडकीस आली ती म्हणजे जे संस्थान कर्मचारी आहेत ज्यांना १०००० ते चाळीस हजार पगार आहे त्यांच्याकडे लाखो  कुठून आलेत याचाही तपास पोलिसांनी लावणे महत्वाचे आहे कारण मिळणाऱ्या पगारातून घर चालवणे सोपे नसतांना यांनी लाखो रुपये गुंतवलेले आहेत याचीही शहानिशा व्हावी

असे जागृत नागरिकांचे मत आहे म्हणून ह्या गुंतवणूक धारकांच्या पैश्यांची आवक कुठून होत होती याचा तपास पोलिसांनी लावावा व उर्वरित गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button