Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
क्राईमशिर्डी

ना. विखे भूपेंद्र पाटील ह्या भामट्या बाबत  प्रथमच आक्रमक गुंतवणूकधारकांनी पुढे येऊन गुन्हे दाखल करण्याचे दिल्या सूचना

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

आज राज्याचे मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रथमच ठगसेन भूपेंद्र व त्याचे साथीदारांवर आक्रमक भाष्य केले ना विखे म्हणाले कि ह्या सावळे कुटुंबीयांनी राज्यासह शिर्डीतील लोकांना खोटे आमिषे दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला

DN SPORTS

kamlakar

त्यातील मुख्य आरोपीस अटक केली आहे उर्वरित आरोपीन्ना  लवकर अटक करण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत प्रामुख्याने ज्या शेकडो लोकांची फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे येऊन गुन्हे दाखल करायला पाहिजे होते परंतु तसे होतांना दिसत नाही आजवर फक्त २० ते २५ लोकांनीच गुन्हा दाखल केले आहेत

म्हणून ज्या गुंतवणूक धारकांची फसवणूक झालेली आहे त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे तेव्हाच चौकशीत प्रगती होईल आणि जास्तीत जास्त आरोपींना शिक्षा होईल आणि त्याच्या प्रॉपर्टी बाबतही महसूल खात्याला सूचना करण्यात आलेल्या आहेत

ह्या ठकसेनाने कुठे प्रॉपर्टी घेतली असेल तर पोलीस प्रशासनाला कळवावे जेणेकरून गुंतवणूक धारकांचे पैश्यांची  कुठे विल्हेवाट लावली हे समोर येईल ह्या आरोपींकडून फसवणूक झालेल्या लोकांना पैशे कशे परत मिळतील याच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नाव. विखे म्हणाले  

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button