Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरक्राईम

अखंड भारत हवाय, पाकिस्तानला संपवून टाका!

ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष आणि इस्लाम धर्माचे जाणकार असलेल्या मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी भारत सरकारकडे अखंड भारत निर्माण करण्याची मागणी केली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चं कौतुकही त्यांनी केलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

साजिद रशिदी यांनी, पाकिस्तान हा दहशतवादाचं मोठं वृक्ष असून त्याला कापून काढणं आता आवश्यक झालं आहे, असंही म्हटलं आहे.

अखंड भारत हवा
“आम्ही आपल्या सरकारला सांगू इच्छितो की पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन संपवून टाका. पाकिस्तान नावाचा हा वृक्षच कापून टाकला तर सर्व राज्य भारताच्या ताब्यात येतील. आम्हाला अखंड भारत हवा आहे. जसा आधी होता तसाच भारत आम्हाला हवा आहे,” असं साजिद रशिदी म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button