Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरराजकीय

जरांगे पाटीलांचं ठरलं! केल्या तीन मोठ्या घोषणा

विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. अंतरवाली-सराटीतील सभेत भाषण करताना त्यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महायुतीला मराठवाड्यात महागात पडला होता. आता विधानसभेला जरांगेंनी थेट निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केलेली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी त्यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. ‘पहिला मुद्दा म्हणजे जिथे मराठा उमेदवार निवडून येण्याची पक्की खात्री असेल, तिथे उमेदवार उभा करायचा. दुसरा मुद्दा म्हणजे एससी, एसटीसाठी आरक्षित असलेल्या जागांवर आपण आपले उमेदवार द्यायचे नाहीत. तिकडे जो आपल्या विचाराचा असेल,

त्याला निवडून आणायचा. तिसरा मुद्दा म्हणजे जिथे आपला उमेदवार निवडून येत नसेल तिथे जो उमेदवार आपल्याला ५०० रुपयाच्या बाँडवर आपल्या मागण्यांशी सहमत असल्याचं लिहून देईल त्याला मतदान करायचं, नाहीतर पाडायचं,’ अशा घोषणा जरांगे यांनी केल्या आहेत. एका जातीच्या जोरावर सीट निवडून येत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा.

मी समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. ते जुळलं नाही तर मग अवघड आहे. तुम्ही अर्ज भरा. कोणाचे अर्ज माघारी घ्यायचे ते आपण नंतर ठरवू. अर्ज माघारी घेतला तर काही नुकसान होत नाही. अनामत रक्कम परत मिळते, असं जरांगे पाटील म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button