Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

शिंदेचा एन्काऊंटर केला. दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा राऊत

एकाचं एन्काऊंटर झाला, आता दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरबाबत बोलताना संजय राऊत यांनी हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचं म्हटलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तसंच या प्रकरणात मोठे मासे वाचवायचे आहेत, ज्यांना वाचवायचं आहे ते भाजपशी संबंधित आहेत.बदलापूरमध्ये हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. संपूर्ण जनता आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, त्याला फाशी व्हावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरली होती. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, बदलापूरमधील जनतेने रेल्वे बंद पाडली होती, रस्ते बदं केले होते. आरोपीला आमच्या ताब्यात द्या,

kamlakar

आम्ही त्याला शिक्षा देऊ, फासावर लटकवू असं म्हणत त्याला आमच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती. पण त्यावेळी मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी महाराष्ट्र कायदेशीर राज्य असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन दिलं होतं, असंही संजय राऊत म्हणाले.पोलीस व्हॅनमध्ये बसलेला बुरखा घातलेला आणि बेड्यांनी जखडलेला गुन्हेगार पळून कसा जाईल,

तो पोलिसांच्या कमरेवरील पिस्तूल कसं काढू शकतो असा सवाल करत संजय राऊत यांनी आमचे पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा, असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात जे वातावरण निर्माण केलं आहे, त्यावरुन लक्ष हटवणयासाठी हे एन्काऊंटर केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button