Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरक्राईम

अखंड भारत हवाय, पाकिस्तानला संपवून टाका!

ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष आणि इस्लाम धर्माचे जाणकार असलेल्या मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी भारत सरकारकडे अखंड भारत निर्माण करण्याची मागणी केली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चं कौतुकही त्यांनी केलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

साजिद रशिदी यांनी, पाकिस्तान हा दहशतवादाचं मोठं वृक्ष असून त्याला कापून काढणं आता आवश्यक झालं आहे, असंही म्हटलं आहे.

अखंड भारत हवा
“आम्ही आपल्या सरकारला सांगू इच्छितो की पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन संपवून टाका. पाकिस्तान नावाचा हा वृक्षच कापून टाकला तर सर्व राज्य भारताच्या ताब्यात येतील. आम्हाला अखंड भारत हवा आहे. जसा आधी होता तसाच भारत आम्हाला हवा आहे,” असं साजिद रशिदी म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button