Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
क्राईमशिर्डी

 शिर्डी नगरपरिषदेने मनमानीपणे रस्त्यावर लावलेला  नऊ फूट उंच रावणरुपी अडथळा दसर्याआधीच  हटवावा लागला

नैसर्गिक आपत्तीने पितळ उघडे पाडले कि हे खोटे नियोजन म्हणून जिल्हाधिकारी यांनी हटवण्याचे आदेशित केले

sai nirman
जाहिरात

नगरपरिषदेच्या या मनमानीने निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न समोर आला. पावसाळा, वारा किंवा अचानक परिस्थितीत हा अडथळा लोकांसाठी प्रत्येक क्षण धोकादायक ठरू शकत होता. तात्पुरते हटवावे लागणे हेच सिद्ध करते की निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि नागरिकांविरुद्ध होता.

DN SPORTS

kamlakar

शासकीय “इगो” – नागरिकांचे जीवन धोक्यात

अधिकाऱ्यांचा अफाट इगो, राजकीय संरक्षणाखाली, नागरिकांचे जीवन धोक्यात आणतो. भ्रष्टाचार आणि मनमानी निर्णय यामुळे वाहतूक, सुरक्षितता, आणि सामान्य जीवनावर थेट परिणाम होतो. नैसर्गिक आपत्ती अनेकदा अशा चुका, भ्रष्टाचार आणि मनमानी उघड करते; शिर्डीचा हा प्रकार त्याचे ज्वलंत उदाहरण आहे

तात्पुरते उपाय, कायमचे धडे आवश्यक

ही मनमानी हटवलेली रचना तात्पुरती उपाययोजना आहे. भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी सपाट करणे, योग्य नियोजन करणे आणि नागरिकांचे जीवन सुरक्षित करणे हेच प्राथमिक जबाबदारी आहे. नगरपरिषद आणि संबंधित अधिकारी या चुका पुन्हा होऊ न देता कडक धडे घ्यावेत.

भावार्थ

राजकीय आशीर्वाद असलेले अधिकारी कायदा आणि नियम धाब्यावर टाकून आपली मनमानी करतात. परिणामी नागरिकांना होणारे नुकसान, धोकादायक परिस्थिती, आणि चुकीच्या निर्णयाची जबाबदारी कोण घेईल? हा प्रश्न स्पष्ट होतो. याची जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी जेणेकरून ह्यापुढे अश्याप्रकारे पैश्यांचे दुरुपयोग होणार नाही अशी नागरिकांची मागणी आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button