Letest News
अबब! साई संस्थान हादरले — संस्थानमधील ४७ कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या झोडीत हात घातला”“शेवटी साईबाबांच... पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ...
अ.नगरराजकीय

समृद्धी महामार्गचा शेवटचा चौथा टप्पा पार वाहतूकिसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केला खुला!आता शिर्डी- मुंबई झटपट होणार प्रवास! साई भक्तांमधूनही समाधान!

शिर्डी प्रतिनिधी
ठाणे आणि व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात करणे सहजपणे शक्य होणार आहे तसेच ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांनाही या महामार्गामुळे आपल्या प्रवास जलद गतीने करणे शक्य होणार आहे त्यासोबतच शिर्डी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमाल सुलभतेने कमी कालावधीत मोठ्या बाजारपेठेत पोहोचवता येणार आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शेतकऱ्यांना उद्योजकांना व प्रवाशांना मुंबई महानगर प्रदेशात जाणे सोयस्कर होणार असून शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य विषयक विस्तारण्याच्या दृष्टीने हा महामार्ग मोठ्या फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारा अग्निशमन यंत्रणा राज्यशास्त्राचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिक कौशल्यासह अनेक वैशिष्ट्ये आणि समृद्ध असा महामार्ग आहे

या महामार्गामुळे पर्यटन उद्योग शेतीमाला कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी फायदा होणार आहे या मार्गावरून आतापर्यंत अंदाजे दोन कोटी गाड्यांनी प्रवास करत सुखद रहदारीमुक्त सुलभ गतिमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे या टप्प्यात पाच दुहेरी बोगदे आहेत

ह्या बोगद्यांची लांबी दहा पूर्णांक 73 किलोमीटर आहे दोन्ही मार्गे मिळून एकूण लांबी 31.46 किलोमीटर आहे त्यातील पॅकेज 14 येथील बोगदा आठ किलोमीटर लांबीचा सून हा महाराष्ट्रातील सर्वात लांब व रुंदीचा बोगदा आहे त्याचे आज लोकार्पण करण्यात आले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button