
शिर्डी प्रतिनिधी
मा. सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक 01/08/2024 रोजीच्या न्याय निर्णयानुसार अनुसूचित जातीचे आरक्षणाचे उपवार्गिकरण करण्याचे संपूर्ण अधिकार राज्यसरकारला आहेत व त्यानुसार राज्यसरकारने उपवर्गीकरण करावे असे निर्णय दिले आहे.. त्यानुसार आपल्या सरकारने हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती श्री मनोहर बदर यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमलेले आहे उपावर्गिकरण करण्यासाठी वास्तविक अभ्यास करुन 3 महिन्यात उपवर्गीकरण आराखडा सादर करायला पाहिजे होता. परंतु समितीने अद्याप पर्यंत कुठलीच प्रगती या कामात केली नाही.. असे. दिसून येत आहे. माजी न्यायमूर्ती श्री बदर समितीने राज्यातील अनुसूचित जातीच्या 59 जातीची आजची वास्तव लोकसंख्या घ्यावी.2.1961, 1971, 1981 था तीन जनगणनेत राज्याच्या लोक संख्या वाढीचा दर समातर आहे परंतु 1991 ये जनगणनेत त्यात प्रचंड विषमता आलेली आहे. त्यामुळे 59 जातीची आताची वास्तविक लोकसंख्या पेऊन त्याप्रमाणे उपवर्गीकरण आराखडा सादर करावा सुप्रीम कोटीचे न्याय निर्णयानुसार अनुसूचित जातीचे 59 जातीचे राज्यातील नोकरीचे प्रमाण घ्यावे.. अनुसूचित जातीतील 59 जातीचे अतिमागास, मध्यम मागास, सुधारित जात असे सखोल सर्वेक्षण करून त्यानुसार उपवर्गीकरणचा आराखडा सादर करावा राज्यात सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार अनसूचित जातीचे उपवनिकरन ची प्रक्रिया माजी न्यायमर्ती श्री बदर साहेब याच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज चालू असल्यामुळे तूर्त ही उपवर्गिकरणाची प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत राज्यातील अनुसूचित जातीच्या शासकीय, निमशासकीय नोकर भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात यावी वार्गिकरणाच अरखड्या नुसार देय वर्गीकरणात त्या त्या जातीचे लोकसंख्येचे प्रमाणात नोकरीत शिक्षणात व इतर तत्सम बाबतीत योग्य प्रमाणात वाटा मिळाला नसेल तर त्यांचे 1961 पासून चे नोकरी, शिक्षण व अन्य बाबितील अनुशेष भरण्यात यावे, वरील प्रमाणे तत्काळ शासनाने कार्यवाही करून लवकरात लवकर माजी न्यायमूर्ती श्री बदर समितीचा उपवर्गिकरणाचा आराखडा स्वीकृत करून उपवर्गिकरन करून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 बैचची न्यायनिर्णयाचा सन्मान राखावे व राज्यातील अतिअपेक्षित, उपेक्षित जातींना न्याय द्यावा अन्यथा राज्यात सकल मातंग समाज महाराष्ट्र च्या वतीने अलीकडील काळात उग्र असे आंदोलन उभे करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. त्या नुसार 20/05/2025 रोजीआजाद मैदान मुंबई येथे आरक्षण उप वर्गीकरण जन आक्रोश महा मोर्चा आंदोलन 5 लक्ष समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात येत आहे अश्या आशयाचा निवेदन देण्यात आला ह्यावेळी शितल शद आखे प्राजय शरद आरणे आकदा दिलीप भारणे
राहुल कारभारी त्रिभुवन सागर राणेंद्र त्रिभुवन प्रसाद अजय आरणे राजेंद्र वामन त्रिभवन् सिद्धांत मिलींद मगरे आकाश रमेश निवन विशाल रमेश त्रिभुवन आग्नल फकीरा भारती रमेश वामन तिभुवन
विलास बाळासाहेब भडकवाड झामय बाबुराव बागूल आरणे नंद पुजाजी प्रभाकर लांडगे सतिष प्रारुतीहब जगघण अजय विजय रसरात अनिल प्रभाकर लाङ्गे आशोक खडू भाहोरे किरण संजय सोनशे
सुशिता मिलीद मगरे लक्ष्मी डाकनाथ आव्हाड नंदु भिवाजी त्रिभुवन अरुण रघुनाथ त्रिभुवन लखन सिता राम कपसे दत्तु भास्कर मोरे प्रकाश राजु सोवशे राकेश मिलीद पगरे एकनाथ काशिनाथ भान्व्हाड सचिन महादेव आडांगळे आदित्य में. त्रिभुबन पवन सदाशिव विर अदित्य आशोक आहीर लताबाई सदाशिव विर सोनाली आशोक माहोरे एकनाथ आव्हाड मगलवाई फकारी भारणे रमेश नामदेव विर सुनिल फकीरा आरणे
शरद भानुदास आरने अरुण बोरुडे , काळुराम बोरुडे सर, मंगेश त्रिभुवन, जालिंदर आरने, सनी आरने समाज बांधव मोठया संख्येने उपस्तिथ होते
