Letest News
साईनिर्माण परिवार व श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य तीर्थयात्रेला गुरुवारी उत्साहपूर्ण प... समृद्धीवर दरोडा… मागे गुटखा तस्करांचे ‘कनेक्शन’?राहुरीच्या उद्योजकाला लुटणाऱ्या टोळीतील कुख्यात किरण... नव्या जागेवरून सत्ताधारी-विरोधकांत जोरदार जुंपली! चेअरमन विठ्ठलराव पवारांचा विरोधकांवर घणाघात राहाता शहरात मावा-गुटख्याचा काळाबाजार उघड! स्थानिक गुन्हे शाखेचा छापा-तिघांविरुद्ध गुन्हा-अवैध तंबाख... चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र!
अ.नगरराजकीय

समृद्धी महामार्गचा शेवटचा चौथा टप्पा पार वाहतूकिसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केला खुला!आता शिर्डी- मुंबई झटपट होणार प्रवास! साई भक्तांमधूनही समाधान!

शिर्डी प्रतिनिधी
ठाणे आणि व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात करणे सहजपणे शक्य होणार आहे तसेच ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांनाही या महामार्गामुळे आपल्या प्रवास जलद गतीने करणे शक्य होणार आहे त्यासोबतच शिर्डी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमाल सुलभतेने कमी कालावधीत मोठ्या बाजारपेठेत पोहोचवता येणार आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शेतकऱ्यांना उद्योजकांना व प्रवाशांना मुंबई महानगर प्रदेशात जाणे सोयस्कर होणार असून शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य विषयक विस्तारण्याच्या दृष्टीने हा महामार्ग मोठ्या फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारा अग्निशमन यंत्रणा राज्यशास्त्राचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिक कौशल्यासह अनेक वैशिष्ट्ये आणि समृद्ध असा महामार्ग आहे

या महामार्गामुळे पर्यटन उद्योग शेतीमाला कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी फायदा होणार आहे या मार्गावरून आतापर्यंत अंदाजे दोन कोटी गाड्यांनी प्रवास करत सुखद रहदारीमुक्त सुलभ गतिमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे या टप्प्यात पाच दुहेरी बोगदे आहेत

ह्या बोगद्यांची लांबी दहा पूर्णांक 73 किलोमीटर आहे दोन्ही मार्गे मिळून एकूण लांबी 31.46 किलोमीटर आहे त्यातील पॅकेज 14 येथील बोगदा आठ किलोमीटर लांबीचा सून हा महाराष्ट्रातील सर्वात लांब व रुंदीचा बोगदा आहे त्याचे आज लोकार्पण करण्यात आले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button