Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
Blog

राहुरी खून प्रकरणात नगरच्या आमदारांचा हात असल्याची जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची धक्कादायक माहिती

राहुरी येथील वकील दांपत्याचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे ह्या दोघांची हत्या करण्यात आली होती ह्या हत्याकांडातील काही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे ह्या हत्याकांडाचे राहुरी शिर्डीसह संपूर्ण राज्यात प्रतिसाद उमटले होते राज्यातील वकील संघाने संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करून विविध शासकीय कार्यालयात अर्ज देऊन निषेध करण्यात आले होते
राहुरी येथिल दुहेरी हत्याकांडात नवीनच धक्कादायक बाब समोर आली आहे आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी अजिंक्य नगरी या यूटुयब चॅनल वर नगर येथील आमदार संग्राम जगताप यांचा ह्या हत्याकांडमध्ये हात असल्याचे सांगितले आहे.पुढे वागळे म्हणतात की राहुरीला जो प्रकार घडला त्याविषयी राहुरीला एका वकील पती-पत्नीचे अपहरण झालं आणि त्यांचा खून करण्यात आला

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्यांचं नाव आहे एडवोकेट राजाराम आढाव आणि एडवोकेट मनीषा आणि कोणी खून केला तर स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचे नाव घेतले असून आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत लोकांना धमक्या देण्यापासून इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत यात नागरिक संग्राम जगताप टोळीचे नाव घेतात आणि ही संग्राम जगताप टोळी ही सुद्धा अजितदादांची संबंधित आहे हे लक्षात घ्या राहुरी सारख्या भागांमध्ये वकील दांपत्याचा अपहरण करुन हत्या होते त्यात कोण होतो आज वकील जेव्हा धरण्याला बसले मुंबईतून तेव्हा त्या धरण्यावर सुद्धा पोलिसांनी लाठीमार केला आहे असे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button