Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
Blog

राहुरी खून प्रकरणात नगरच्या आमदारांचा हात असल्याची जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची धक्कादायक माहिती

राहुरी येथील वकील दांपत्याचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे ह्या दोघांची हत्या करण्यात आली होती ह्या हत्याकांडातील काही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे ह्या हत्याकांडाचे राहुरी शिर्डीसह संपूर्ण राज्यात प्रतिसाद उमटले होते राज्यातील वकील संघाने संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करून विविध शासकीय कार्यालयात अर्ज देऊन निषेध करण्यात आले होते
राहुरी येथिल दुहेरी हत्याकांडात नवीनच धक्कादायक बाब समोर आली आहे आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी अजिंक्य नगरी या यूटुयब चॅनल वर नगर येथील आमदार संग्राम जगताप यांचा ह्या हत्याकांडमध्ये हात असल्याचे सांगितले आहे.पुढे वागळे म्हणतात की राहुरीला जो प्रकार घडला त्याविषयी राहुरीला एका वकील पती-पत्नीचे अपहरण झालं आणि त्यांचा खून करण्यात आला

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्यांचं नाव आहे एडवोकेट राजाराम आढाव आणि एडवोकेट मनीषा आणि कोणी खून केला तर स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचे नाव घेतले असून आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत लोकांना धमक्या देण्यापासून इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत यात नागरिक संग्राम जगताप टोळीचे नाव घेतात आणि ही संग्राम जगताप टोळी ही सुद्धा अजितदादांची संबंधित आहे हे लक्षात घ्या राहुरी सारख्या भागांमध्ये वकील दांपत्याचा अपहरण करुन हत्या होते त्यात कोण होतो आज वकील जेव्हा धरण्याला बसले मुंबईतून तेव्हा त्या धरण्यावर सुद्धा पोलिसांनी लाठीमार केला आहे असे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button