Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
Blog

राहुरी खून प्रकरणात नगरच्या आमदारांचा हात असल्याची जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची धक्कादायक माहिती

राहुरी येथील वकील दांपत्याचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे ह्या दोघांची हत्या करण्यात आली होती ह्या हत्याकांडातील काही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे ह्या हत्याकांडाचे राहुरी शिर्डीसह संपूर्ण राज्यात प्रतिसाद उमटले होते राज्यातील वकील संघाने संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करून विविध शासकीय कार्यालयात अर्ज देऊन निषेध करण्यात आले होते
राहुरी येथिल दुहेरी हत्याकांडात नवीनच धक्कादायक बाब समोर आली आहे आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी अजिंक्य नगरी या यूटुयब चॅनल वर नगर येथील आमदार संग्राम जगताप यांचा ह्या हत्याकांडमध्ये हात असल्याचे सांगितले आहे.पुढे वागळे म्हणतात की राहुरीला जो प्रकार घडला त्याविषयी राहुरीला एका वकील पती-पत्नीचे अपहरण झालं आणि त्यांचा खून करण्यात आला

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्यांचं नाव आहे एडवोकेट राजाराम आढाव आणि एडवोकेट मनीषा आणि कोणी खून केला तर स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचे नाव घेतले असून आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत लोकांना धमक्या देण्यापासून इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत यात नागरिक संग्राम जगताप टोळीचे नाव घेतात आणि ही संग्राम जगताप टोळी ही सुद्धा अजितदादांची संबंधित आहे हे लक्षात घ्या राहुरी सारख्या भागांमध्ये वकील दांपत्याचा अपहरण करुन हत्या होते त्यात कोण होतो आज वकील जेव्हा धरण्याला बसले मुंबईतून तेव्हा त्या धरण्यावर सुद्धा पोलिसांनी लाठीमार केला आहे असे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button