Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरराजकीय

आरक्षणाच्या बाबतीत या सरकारला साईबाबानी सुबुध्दी देवो मनोज जरागे यांचे साईबाबाना साकडे

शिर्डी प्रतिनिधी/ सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले त्याचा साईबाबा संस्थान तर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तत्पूर्वी काल मनोज जरांगे पाटील यांचे रात्री अहिल्यानगर येथून शिर्डीला आगमन होताच साईंच्या नगरीत त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतष बाजी, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या व मनोज जरांगे पाटील यांची कारमधून भव्य अशी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली हजारो कार्यकर्ते सामील झाले होते.शिर्डी करांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षण मिळावे व ते जाहीर करावे यासाठी साईबाबानी त्यांना सुबुद्धी द्यावी असे साकडे साईबाबाना घातल्याचे सांगितले
साईबाबानी श्रध्दा सबुरीचा मत्र दिला आहे असे असले तरी एक वर्ष झाले अजुनही सरकार निर्णय घेत नाही महाराष्ट्रातील शेतकरी गोर गरिब सामान्य माणूस मोठा अडचणी मध्ये आहे त्याच्या वेदना या सरकारला समजत नाही या सरकारने आम्हाला झुलवत ठेवले आहे सामान्य माणसाच्या भावना व वेदना या शासनाला समजत नाही काही जण नको ते बोलत आहे त्याचा बोलवता धनी वेगळाच आहे काहीना आमदारकीचे वेध लागले आहे असे सांगताना २९तारखे नतर सबुरी पकडली आहे त्या नतर बघु असे स्पष्ट केले यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हजर होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button